राजभोग
सुधारत्या आर्थिक व सामजिक परिस्थितीमुळे माझ्या आजबाजूस आता राजकारणी पुढारी लोकांचे घोळके वाढू लागले होते. इच्छा नसतानाही मी नकळत राजकारणात ओढला जाऊ लागलो होतो. तसा ग्रामीण भाग असल्याने तथाकथित समाजकार्यास बराच वाव होता. वेगवेगळ्या योजना आणण्याची पुढाऱ्यांमधे रस्सीखेच चालू होती. एकदा अशाच एका कामाच्या उद्घाटनासाठी राज्याच्या सांस्कृतिक मंत्री तेजस्विनी नाईक आमच्या गावी येणार होत्या. गोव्यावरून …