गुबगुबीत स्वर्गाची सैर
अंगात आळस भरला होता. दुपारी घरी कोणीच नव्हते. मुलही शाळेला गेली होती. काय करायचं म्हणून मग झोपून टाकूया असा विचार डोक्यात आला. मग अंगावर चादर घेतली अन्ही झोपून टाकले.तिची स्थिती तशी केविलवाणी होती. नवरा मरून पाच – सहा वर्षे झाली होती. वैधव्याच जगन वाट्याला आल होत. परपुरुषाचा विचार मनात आनन सुधा पाप आहे. म्हणून नवऱ्यान …